सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
आंबा उत्पादकांना लागली हंगामाची चाहूल

हापूस कलमांना पालवी येण्यास सुरुवात झाल्यामुळे आंबा बागायतदारांना यंदाच्या हंगामाची चाहूल लागली आहे. यंदा ७० टक्के कलमांना पहिल्या टप्प्यात नैसर्गिकरित्या पालवी येत राहील, असा अंदाज आहे. ज्या कलमांना पालवी येणार नाही, ती नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहोरतील. त्यासाठी थंडी आणि ऊन असे वातावरण आवश्यक आहे, असे बागायतदारांनी सांगितले.
62 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
