तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Feb
Follow
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची मोठी निराशा ; किसान सभेची टीका
अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पावर किसान सभेने टीका केली आहे. अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्याही नव्या उपाययोजना नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाल्याची टीका डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
47 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor