सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
अतिपावसामुळे ३० टक्के पानमळे धोक्यात

अतिपाऊस झाल्यामुळे नागवेलीची मुळे कुजू लागली आहेत. पावसाने पानमळ्याची खूप मोठी हानी केली आहे. पानमळ्यासाठी घातलेला खर्च वाया गेला आहे. त्यातच दर कमी असल्याने ताळमेळ कसा घालायचा, असा प्रश्न पडला आहे. आमच्यासमोर पडला असल्याची व्यथा मिरज तालुक्यातील पान उत्पादक शेतकरी मांडत होते. अतिपावसामुळे अंदाजे ३० टक्के क्षेत्रावरील पानमळ्यात मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पानमळे धोक्यात आले आहेत.
 
  
 
31 Likes
 Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
