पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

अतिवृष्टीने रायगड, पालघर, ठाण्यातील भातशेतीचे नुकसान

मुंबई : आठवडाभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड, पालघर, ठाणे, डहाणूमधील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जत, पनवेल, माणगाव, सुधागड-पाली, तळा तालुक्यांत आठवडाभरापासून शेतांत पाणी साचून राहिले आहे. येथील भातशेतीच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ