सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
अवकाळीने खरिपानंतर रब्बी हंगामही धोक्यात

नागपूर: खरिपानंतर आता रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविला आहे. शनिवारी (ता. 11) विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत गारपीट, पाऊस तसेच सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका बसला. अनेक भागांत पिके आडवी झाली. गहू, काढणीस आलेला हरभरा, तूर, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
36 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
