पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Dec
Follow

भारताच्या जीडीपीमध्ये शेतीचा वाटा 35 टक्क्यांहून 15 टक्क्यांवर!

देशाच्या जीडीपीमध्ये शेती क्षेत्राचा वाटा 15 टक्क्यांपर्यंत घटल्याचे मंगळवारी केंद्र सरकारने दिली. 1990-91 मध्ये हा वाटा 35 टक्के होता. औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात होत असणाऱ्या विस्तारामुळे हा वाटा कमी झाल्याचे केंद्रीय कृष्सी मंत्री अर्जन मुंडा यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. वाढीच्या दृष्टीने, कृषी आणि त्यासंलघ्न क्षेत्राने गेल्या पाच वर्षांमध्ये  4 टक्के वाढ नोंदवली आहे. जगाच्या जीडीपीमध्येही कृषी क्षेत्राचा वाटा काही दशकांमध्ये घसरला आहे.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ