सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
भीषण पाणी टंचाईचे राज्यावर सावट

पुणे: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, नागरिकांकडून मागणीही वाढली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी वेगाने कमी झाली आहे. सध्या राज्यातील 17 हून अधिक धरणांनी तळ गाठला आहे. येत्या काळात या संख्या वाढणार आहे. मराठवाड्यातील 920 धरणांत केवळ 28 टक्के पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे राज्यावर भीषण टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
