सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
दुष्काळी स्थितीतही डाळिंबाची निर्यात

यंदा कमी पर्जन्यमान, घटलेली भूजल पातळी, वातावरणीय बदलांचा फटका व तापमान वाढ यामुळे नाशिक मधील कसमादे भागातील शेतकरी यंदा अडचणीत सापडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. त्यात मालेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने बागा जगविण्यासाठी मोठा संघर्ष शेतकऱ्यांनी केला. अशा प्रतिकूल परिस्थितीत बागा जगविण्यासह निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात शेतकऱ्यांनी यश मिळविले आहे. त्यामुळेच युरोप, आखाती देश, रशिया व बांगलादेशमध्ये यंदा यशस्वीपणे निर्यात झाली.
47 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
