सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
गेल्या हंगामातील ३६ लाख टन साखरसाठा शिल्लक

"केंद्राने ऊस आणि साखरेच्या पाकापासून इथेनॉल तयार करण्यास निर्बंध घातल्याने गेल्या हंगामात (२०२३-२४) सुमारे ३६ लाख टनांपर्यंतची साखर शिल्लक राहणार आहे. साखर गोदामात ठेवणे कारखान्यांना खर्चिक होऊन कारखान्यांना साठवणूक खर्चाचा भुर्दंड होऊ शकतो. हे टाळण्यासाठी केंद्राने साखर निर्यात बंदीचा फेरविचार करावा," अशी मागणी इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (इस्मा) ने केली आहे.
27 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
