Post Details
Listen
agri news
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Apr
Follow

हापूसला मिळणार सरासरी दर

रत्नागिरी: मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातच मुंबईतील वाशी बाजार समितीमधील हापूसचे दर उतरल्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. हे दर स्थिर ठेवा, असे साकडे रत्नागिरीतील आंबा बागायतदारांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दलालांना घातले आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सरासरी दर देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले आहे.


48 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor