पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Mar
Follow

कांदा निर्यातबंदीत वाढ

नाशिक: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने ग्राहकांसाठी पुन्हा कांदाप्रश्नी हस्तक्षेप केला आहे. शुक्रवारी (ता.22) केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी अधिसूचना काढत 31 मार्चपर्यंत असलेली निर्यातबंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहील, असे स्पष्ट केले आहे. निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांचे 3 हजार कोटींवर नुकसान झाले असताना या अधिसूचनेमुळे त्यांच्या कष्टाची होळी होणार असल्याची स्थिती आहे.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ