तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Feb
Follow
कापूसदराच्या मुद्द्यावरून शेतकरी-व्यापाऱ्यांत संघर्ष
नागपूर: कापसाचा हमीभाव ७०२० रुपये असताना दर्जा नसल्याच्या कारणाआड त्याची कमी दरात खरेदी होत आहे. त्यातच सरकारने हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यात शेतकरी विरुद्ध कापूस उत्पादक असा संघर्ष उभा ठाकला आहे. यातूनच वर्धा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वाहनातील कापूस पेटवून दिला होता. राजुरा (चंद्रपूर), देवळी (वर्धा) समित्यांमध्ये देखील कापसाच्या खरेदीवरून दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
29 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor