सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Oct
Follow
केंद्राकडून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपयांची मदत जाहीर

यंदा संपूर्ण देशभरात पावसाने थैमान घातलं होतं. आताही बिहारसह बंगालमध्ये पावसामुळे पूर आला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे महाराष्ट्रासह १४ राज्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी (ता. १) नैसर्गिक आपत्तीतून मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्राला केंद्राने १ हजार ४९२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
