सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Jan
Follow
खाऊच्या पानांचे दर टिकून; ग्राहकांना दिलासा

सांगली जिल्ह्यातील पान मळ्यांचा हंगाम आटोपला असून मळ्यांची उतरण सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पानांची आवक मंदावली आहे. यंदाच्या हंगामात पानांच्या दरात चढ-उतार झाल्याने पान उत्पादकांना काही अंशी आर्थिक फटका बसला आहे. सध्या पानांचा प्रती तीन हजार पानांना ३०० ते ९०० रुपये असा दर मिळत आहे. सद्यःस्थितीला पानांचे दर टिकून आहेत.
31 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
