पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Nov
Follow

खरिपाची माती, रब्बीत काय लागणार हाती?; सरासरीच्या 32 टक्के क्षेत्रावर पेरणी

पुणे : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पेरणीला फटका बसला आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ 32 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा झालेली पेरणी सुमारे 78 टक्के इतकी आहे. हरभरा लागवड केवळ 70 टक्के झाली आहे. यामध्ये वाढ होण्याची आशा आहे. राज्यात यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना रडवणारा ठरला. त्याची भर रब्बी हंगामात निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, परतीच्या पावसाने ओढ दिल्याने रब्बीच्या आशेवरही पाणी फिरले आहे.


26 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ