सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खरिपातील चारा अवकाळीत काळवंडला, रब्बी पिकांसाठी पाणीच नाही

गंगापूर : खरिपात कमी झालेल्या पावसामुळे जेमतेम पीक हाती आले. मुख्य पिक असलेल्या कपाशीतून देखील जिथे 8-10 क्विंटल कापूस निघायचा त्या शेतातून अवघा 5-7 क्विंटल कापूस उत्पादन मिळाले. खरीप हंगाम नाही साधता आला तरी रब्बी मध्ये ही उणीव भरून निघेल, 'देव बघतोय सगळं तो उपाशी नाही मारणार' अशी अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्यांसाठी मात्र रब्बी हंगामही निराशादायी ठरला.
59 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
