सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
क्षेत्र कमी तरीही वाढली कापसाची उत्पादकता

मॉन्सूनोत्तर पाऊस आणि सिंचनाच्या सोयींमुळे शेतकऱ्यांनी आवश्यकवेळी पिकाला पाणी दिले. परिणामी देशासह राज्यात कापसाची उत्पादकता वाढल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळेच देशात सरासरी 300 लाख गाठींची उत्पादकता अपेक्षित असताना आता ती 320 लाख गाठींपर्यंत पोचेल, असा अंदाज युनायटेड स्टेटस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर (युएसडीए) कडून वर्तविण्यात आला आहे.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
