सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
लातूर, धाराशिवला अग्रिम विमा भरपाई नाही

पंतप्रधान पिकविमा योजनेत पिकांच्या संभाव्य नुकसानीसाठी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीनुसार (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) पंचवीस टक्के आगाऊ (अग्रिम) भरपाई देण्याची तरतूद आहे. यानुसार गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली. यंदा मात्र ही भरपाई लातूर व धाराशिव जिल्ह्याला मिळणार नाही. पीक नुकसानीच्या पूर्वसूचना शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने दिल्यामुळे पंचनाम्यानुसारच शेतकऱ्यांना आता भरपाई मिळणार आहे.
35 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
