पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

मतांसाठी साखर हंगाम ढकलला लांबणीवर

साखर हंगाम उशिरा सुरू होत असल्याने पुढील कालावधी वाढतो. परिणामी, शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला पाठविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामगारांच्या मतदानावर डोळा ठेवून साखर हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आता साखर कारखानदारच व्यक्त करत आहेत. तसेच आडसाली ऊस १७ महिन्यांहून अधिक काळ गाळपाशिवाय राहणार असल्याने १ नोव्हेंबर रोजी कारखाने सुरू करावेत, अशी मागणी आता होत आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ