Post Details
Listen
agri news
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 July
Follow

पाच लाख शेतकरी पीकविम्यातून अपात्र

गेल्या वर्षी जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. यातील केवळ सव्वातीन लाख शेतकरी पात्र ठरले, तर तब्बल पाच लाख शेतकऱ्यांची प्रकरणे अपात्र केली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी आठ लाख ४४ हजार ७५७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यातील अनेकांना प्रीमियम भरल्यानंतरही काहीच मिळाले नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यासाठी पीकविमा काढणारी कंपनी निश्चित केली आहे. तीन वर्षे ही कंपनी शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढणार आहे. गेल्या वर्षी आलेल्या अनुभवामुळे शेतकरी विमा कंपनीवर नाराज आहेत.


41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor