सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पाणी टंचाईमुळे स्ट्रॉबेरी हंगाम अंतिम टप्प्यात

कमी पर्जन्यमानाचा इतर पिकांप्रमाणे स्ट्रॉबेरीसही फटका बसू लागला आहे. महाबळेश्वर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्याने सुमारे एक ते दीड महिना हंगाम अगोदर संपणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हंगाम लवकर संपल्याने एकूण हंगामाच्या २५ ते ३० टक्के उत्पादनात घट होणार आहे.
57 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
