सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पाण्याअभावी टरबूज, खरबूज पीक धोक्यात

देवला: रमजान पर्व व उन्हाळा लक्षात घेऊन कसमादेतील बहुतांशी शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज लागवड केली. परंतु बदललेले हवामान, विहिरीच्या पाण्याच्या पातळीत झालेली घट यामुळे या पिकाला मुबलक पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील टरबूज, खरबूज पिकांचे वेल वाळून फळाला उन्हाचा चटका बसू लागल्याने फळ खराब होऊन नुकसान होत आहे.
62 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
