सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Nov
Follow
पीकविमा परतावा न मिळाल्याने संभ्रम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच मंडलांतील शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पीकविमा परतावा जमा न झाल्याने त्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने कृषी आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. सिंधुदुर्गात एकूण ५७ मंडल असून या मंडलातील ४२ हजार १९० शेतकऱ्यांनी १९ हजार ९११ हेक्टर क्षेत्रावरील आंबा, काजू पीक क्षेत्र सरंक्षित केले होते. दरम्यान, स्वंयचलित हवामान केंद्रानुसार जिल्ह्यातील ५६ मंडले पीकविमा परताव्यास पात्र ठरली.
35 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ