सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Oct
Follow
राज्य सरकारकडून भरडाईसाठी अतिरिक्त ४० रुपये दर; गिरणीधारकांना दिलासा

शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषिपंपांचा लाभ दिला जातो. सहा महिन्यांत राज्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याला प्राधान्य दिले जात आहे. सहा महिन्यांत ५०,४१० शेतकऱ्यांना लाभ दिला असल्याची माहिती महावितरणमधून देण्यात आली.
32 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
