सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
रासायनिक खताची मात्रा वाढल्याने जमिनीचा पोत होतोय खराब!

उत्पादन खर्च कमी आणि अधिक पीक हातात येण्याच्या अपेक्षेने गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. यात सर्वाधिक खत ऊस, केळी त्यापाठोपाठ कापूस, सोयाबीन, तूर, रबी हंगामातील गहू, ज्वारीसह इतर पिकांना गत वर्षभरात 788 मेट्रिक टन रासायनिक खताचा वापर झाल्याचे समोर आले आहे. शेतजमिनीत रासायनिक खताचा वापर वाढल्याने जमिनीच्या पोतावर याचा दुष्परिणाम होत आहेत.
38 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
