पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 May
Follow

रत्नागिरीतील धरणांत ४३ टक्के साठा

यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्यामुळे पाण्याची टंचाई गेल्या वर्षपिक्षा अधिक त्रासदायक झाली आहे. जिल्ह्यातील तीन मध्यम आणि ४६ लघू अशा एकूण ४९ धरणांमध्ये सध्या २१६.६३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणात ४३.६७ टक्के साठा आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात ०.७२८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस पडला. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत थोडासा दिलासा मिळेल, अशी आशा आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ