पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

संकटांमुळे द्राक्षाची क्षेत्र घटीकडे वाटचाल

जालना: जिल्ह्यातील कडवंची या द्राक्षाच्या आगारावर संकटाची मालिका यंदाही सुरूच आहे. जवळपास 20 ते 30 टक्‍के द्राक्ष बागा उत्पादनात घट, तरीही न वाढणाऱ्या दरामुळे उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. नोटबंदी व त्यानंतर कोरोना संकटकाळापासून सुरू असलेली द्राक्ष बागांवरील संकटे पाठ सोडायला तयार नाहीत. त्यामुळे द्राक्ष क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ