पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Oct
Follow

संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

यंदाच्या खरीप हंगामात जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या सततच्या पावसाने अमरावती जिल्ह्यातील ३७ हजार ३९३ हेक्टर क्षेत्रातील संत्रा फळबागा बाधित झाल्या आहेत. त्याचा थेट फटका ४१ हजार ९११ शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १३४.६१ कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. जुलै व ऑगस्टमध्ये सातत्याने ढगाळ वातावरण राहून सतत पाऊस झाल्याने त्याचा थेट फटका संत्रा बागांना बसला.


31 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ