पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Oct
Follow

संत्रा फळगळीचा ७५ हजार हेक्टरला फटका

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संत्रा पट्टयात फळगळती झाली. यामुळे सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. यात सर्वाधिक ६५ हजार हेक्टर बाधित क्षेत्र हे एकट्या अमरावती जिल्ह्यातील असून, नागपूर जिल्ह्यात २५ हजारापैकी १० हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.


17 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ