सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सांगली जिल्ह्याचा 31 कोटींचा टंचाई आराखडा

सांगली: पावसाअभावी जिल्ह्याला टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जत आणि आटपाडीतील 57 गावांना 54 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अद्याप चाराटंचाई निर्माण झाली आहे. परंतु संभाव्य उपाययोजनांसाठी 31 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा करण्यात आला आहे. तसेच सिंचन योजनांची वीजबिले टंचाई निधीतून भरली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी दिली.
55 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
