सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Mar
Follow
सांगली जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

जिल्ह्यातील यंदाचा पंधरा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असून दोन साखर कारखान्यांची धुराडी या आठवड्यापर्यंत बंद होतील. १७ साखर कारखान्यांनी ७६ लाख ६३ हजार टन उसाचे गाळप करत ८० लाख ६६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
29 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
