सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Oct
Follow
सातारा जिल्ह्यात 'लम्पी'ने पुन्हा १०७६ जनावरे बाधित

जनावरांना होणाऱ्या 'लम्पी स्कीन' या संसर्गजन्य आजाराने पुन्हा डोकेवर काढले आहे. या आजाराचा सर्वाधिक फटका कोरेगाव, सातारा तालुक्यांना बसला असून, गेल्या दोन महिन्यांत जिल्हाभरात १०७६ जनावरे बाधित असून यापैकी ४२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
65 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
