पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास शेतकरी नेत्यांना जाब विचारणार

नगर: शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्त्वाखाली अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालायसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना न केल्यास गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ