पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Sep
Follow

शेतकऱ्यांना अर्थसाह्यासाठी स्टॅम्पपेपरची गरज नाही

२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्याबाबत सामायिक शेतकऱ्यांना अर्थसाह्य मिळण्यासाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची आता गरज नसून १० रुपयांच्या कोर्ट फी स्टॅम्प लावून शपथपत्र शेतकऱ्यांनी द्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी केले आहे.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ