पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Nov
Follow

सोयाबीनचं उत्पादन चांगल पण दरचं नाही, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलं

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले आहे परंतु खर्च आणि उत्पन्नाचे गणित बिघडल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहेत. सोयाबीन हमीभावाने विकले जाण्याची अपेक्षा असताना बाजारभाव हमीभावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ८०० रुपये इतका तोटा सहन करावा लागत आहे. एकरी ८.५ क्विंटल उत्पादनाचा विचार करता, शेतकऱ्यांना एकरी साडेसहा हजार रुपयांचा फटका बसत आहे. हा बाजारभाव असाच राहिल्यास सोयाबीन उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ