Post Details
Listen
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Mar
Follow
थकित रकमांच्या पुनर्बांधणीमुळे साखर कारखान्यांना दिलासा
केंद्र सरकारने देशभरातील एकूण 33 सहकारी साखर कारखान्यांच्या 1378 कोटी रुपये थकित कर्ज रकमांची पुनर्बांधणी करून मोठा दिलासा दिला आहे व यासाठी आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या स्तरावरून केलेल्या प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला यश आले आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी प्रसिद्धीसदिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
31 Likes
Like
Comment
Share
Please login to continue
Get free advice from a crop doctor