तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Jan
Follow
ऊस, द्राक्षे, कापसाला हमीभाव, मग काजू, आंब्याला का नाही?
ऊस, कापूस, सोयाबीन, द्राक्षे या फळांना हमीभाव मिळण्यासाठी घाटमाथ्यावरील शेतकरी एकत्र येत आंदोलने, उपोषणे छेडतात. विविध शेतकरी संघटना यासाठी सरकारला सळो की पळो करून सोडतात. कोकणात मात्र शेतकरी आणि बागायतदारांची तशी एकत्र संघटनाच आजपर्यंत उभी राहिली नाही. आता काल-परवा शेतकऱ्यांच्या काही संघटनांनी एकत्र येत काजूला हमीभाव मिळवून देण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कोकणात असे पहिल्यांदा होतेय.
65 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor