Post Details
Listen
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Nov
Follow
ऊस गाळप हंगाम सुरू करू द्या; कोल्हापुरातील साखर कारखान्यांची मागणी
कारखान्यांचा हिशेब व ताळेबंद पाहता मागील हंगामातील गाळप झालेल्या उसापोटी सद्य:स्थितीत कारखान्यांकडे रक्कम देण्यासाठी कोणतीही शिल्लक नाही. याबाबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे भूमिका मांडण्यात आली आहे. हंगाम वेळेत सुरू झाला नाही तर तोडणी कामगार राहणे अडचणीचे ठरणार आहे. सर्वच घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
55 Likes
Like
Comment
Share
Please login to continue
Get free advice from a crop doctor