पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Apr
Follow

ऊस पट्ट्यातच नद्या पडल्या कोरड्या, शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, तसेच गडहिंग्लज तालुक्यातून वाहणाऱ्या नद्या वारंवार कोरड्या पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याती ऊस आणि भाजीपाला उत्पादन घेत असलेल्या नदी काठच्या गावांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


29 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ