सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
विक्री व्यवस्थेतील बदलच तारेल शेतीला

कृषिक्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे. ग्राहकाभिमुख उत्पादनावर भर देणे ही काळाची गरज आहे. हरितक्रांती झाली त्या वेळी परिस्थिती वेगळी होती. त्या काळात पिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. पिकविलेले विकण्याची काळजी नव्हती. आज पिकविलेले विकण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. त्या काळात अन्नधान्य स्वावलंबन हा प्रश्न होता. आज अन्नधान्य स्वावलंबन झाले परंतु शेतकरी परावलंबी होऊ लागलेला आहे.शेतीमधील उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. खते, कीडनाशके, मशागती, मजूर, वीज, पाणी, वाहतूक या सर्व बाबींच्या किमती भरमसाट वाढून गगनाला टेकलेल्या असताना शेतीमालाचे दर मात्र जमिनीवरच रेंगाळत आहेत.
 
26 Likes
 Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
