पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Dec
Follow

यंदा उन्हाळ कांद्याची किती झाली लागवड?

यंदा संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने खरीप आणि रब्बी पिकांसाठी मोठं संकट निर्माण झालं आहे. तर रब्बीच्या अनेक पिकांसाठी पाण्याची टंचाई भासणार आहे. राज्यातील बहुतांश धरणांमधील सरासरी पाणीसाठी 20 टक्क्यांच्या आसपास आहे. जनावरांच्या पाण्याची, रब्बीच्या पिकांची आणि चाऱ्याची मोठी टंचाई यंदाच्या उन्हाळ्यात भासेल. यामुळे उन्हाळी कांद्याची लागवडही शेतकरी हात आखडून करत आहेत.



26 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ