सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
यंदाच्या साखर हंगामाला ग्रहण, ऊस तोडणी मजुर जाणार संपावर

राज्यात 1 नोव्हेंबरपासून ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान राज्यातील अनेक साखर कारखाने जोरदार सुरू झाले आहेत परंतु ऊस तोडणी मजुरांची संख्या घटल्याने अनेक साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरासाठी मागच्या कित्येक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. यावर काही अंशी तोडगा निघाला असला तरी अद्यापही काही साखर कारखान्यांनी दर दिलेला नाही. अशातच आता ऊस तोडणी कामगारांनी विविध मागण्यासाठी ऊस तोडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रात यंदाच्या साखर हंगामाला ग्रहण लागल्याची चिन्हे आहेत.
33 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
