सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
यंदाच्या ऊस गळीत हंगामात 1177 कारखान्यांनी 586 कोटींची एफआरपी थकवली

कोल्हापूर विभाग वगळता राज्यात 1 नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला. दरम्यान राज्यात सहकारी आणि खासगी अशा 202 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 441.02 लाख टन उसाचे गाळप केले आहे. यामध्ये 85 कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी अदा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तर 117 कारखान्यांची चालू हंगामाची एफआरपी थकीत अद्याप दिली नाही.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
