पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Jan
Follow

यंदाच्या ऊस गळीत हंगामात 1177 कारखान्यांनी 586 कोटींची एफआरपी थकवली

कोल्हापूर विभाग वगळता राज्यात 1 नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला. दरम्यान राज्यात सहकारी आणि खासगी अशा 202 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 441.02 लाख टन उसाचे गाळप केले आहे. यामध्ये 85 कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी अदा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तर 117 कारखान्यांची चालू हंगामाची एफआरपी थकीत अद्याप दिली नाही.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ