तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Apr
Follow

आंबा, काजू बागांना उन्हाच्या झळा सोसेनात

सिंधीदुर्ग: तिसऱ्या टप्प्यातील आंबा, काजू बागांना उन्हाच्या झळा सोसेनाशा झाल्या आहेत. आंब्यावर काळे डाग तर काजूचा मोहोर काळवंडू लागला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्ह्यात आंबा, काजूचा हंगाम सध्या सुरू आहे. आंब्याला दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील तीन टप्प्यांत मोहर आला. दुसऱ्या टप्प्यातील मोहर फुलकिडीच्या विळख्यात सापडला, तर तिसऱ्या टप्प्यातील मोहराला लागलेल्या फळांना आता उन्हाच्या झळा सोसेनाशा झाल्या आहेत.


45 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor