ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
दुभत्या पशुधनांचे दर २५ टक्क्यांनी घटले

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने जनावरे जगवण्याचे संकट दूध उत्पादकांवर ओढावले आहे. चारा, पाणी टंचाईचा परिणाम बाजारातील जनावरांच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. दुभत्या जनावरांचे दर वीस ते तीस हजारांनी खाली आले आहेत. शिवाय बाजारात दर मिळत नसल्याने खरेदी-विक्रीही कमी झाली असून गाई-म्हशी, बैलांच्या नावाजलेल्या बाजारातही आवकेत मोठी घट झाली आहे. राज्यभरातील ही स्थिती चिंताजनक आहे.
42 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
