तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Mar
Follow

दुष्काळ आणि चाराटंचाईचे भीषण वास्तव

दुष्काळामुळे चाराटंचाईची परिस्थिती गंभीर होऊन त्याचा परिणाम म्हणून शेतकरी आपल्या दावणीची जनावरे विक्रीला काढतात. 2022-23 च्या राज्याच्या सामाजिक आर्थिक पाहणी अहवालानुसार, 1997 मध्ये 4 कोटी असलेले पशुधन 2019 मध्ये 3.3 कोटींवर आले.


47 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor