ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
केळी उत्पादकांना पीकविमा परतावा मिळणार

जिल्ह्यात अतिउष्णतेत केळी पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, केळी विमाधारक शेतकऱ्यांना अतिउष्णतेमुळे झालेल्या नुकसानीपोटी ४३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर यानुसार भरपाई किंवा परतावा मिळणार आहे.
33 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
