तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Mar
Follow

खानदेशात एप्रिल अखेरपर्यंत चालणार ऊस गाळप

खानदेशात यंदा ऊस गाळप उशिराने सुरू झाले. अद्याप २० ते २२ टक्के ऊस तोडणीविना किंवा गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊसाची तोडणी गतीने सुरू आहे. परंतु गाळपाची गती लक्षात घेता यंदाही गाळप एप्रिलपर्यंत सुरू राहील, असे दिसत आहे.


35 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor