ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात नुकसानीचे पंचनामे सुरू

खानदेशात अवकाळी पावसामुळे मोठी पीकहानी झाली आहे. सलग दोन दिवस गारपीट व वादळ झाल्याने केळी व अन्य रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, पंचनाम्यांचे काम सुरू आहे.
38 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
