तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

खरिपातील चारा अवकाळीत काळवंडला, रब्बी पिकांसाठी पाणीच नाही

गंगापूर : खरिपात कमी झालेल्या पावसामुळे जेमतेम पीक हाती आले. मुख्य पिक असलेल्या कपाशीतून देखील जिथे 8-10 क्विंटल कापूस निघायचा त्या शेतातून अवघा 5-7 क्विंटल कापूस उत्पादन मिळाले. खरीप हंगाम नाही साधता आला तरी रब्बी मध्ये ही उणीव भरून निघेल, 'देव बघतोय सगळं तो उपाशी नाही मारणार' अशी अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्यांसाठी मात्र रब्बी हंगामही निराशादायी ठरला.


59 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor